कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा, आपण स्वतः चार पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधुन मगच खात्री करा.नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे …बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही.कारण..पडणार्या पावसामुळे शेती पिकते,विजांच्या कडकडाटामुळे नाही..आणि वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं..डबक्यावर डास येतात आणि झर्यावर राजहंस! निवड […]