July 29, 2021
9
‘समर्थ’च्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग समन्वयकपदी अतुल काळसेकर
प्रतिनिधी / कणकवली:
Advertisements
2024 मध्ये होणाऱया महाराष्ट्रातील 48 लोकसभा आणि 288 विधानसभा स्वबळावर लढवून जिंकण्यासाठी प्रदेश भाजपने ‘समर्थ बुथ अभियान’ या महत्त्वाकांक्षी अभियानाची सुरूवात केलेली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी समर्थ बूथ अभियानाचे समन्वयक म्हणून माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश कार�