राष्ट्रकुल स्पर्धेत १९९१ मध्ये सुवर्णपदक व १९९२ मध्ये महाराष्ट्र केसरी विजेते मल्ल अप्पालाल शेकुंबर शेख (७०) यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात जन्मलेल्या अप्पालाल यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कुस्तीचे फड गाजवले. काही महिन्यांपासून मधुमेह व मूत्रपिंडाच्या विकाराने ते त्रस्त होते. सोलापुरातील रुग्णालयात उपचार �