प्रतिनिधी/ खेड
रायगड जिल्हय़ातील महाड-तळीये येथील 35 घरांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 50 मृतदेह हाती लागले आहेत. उर्वरित 40 हून अधिकजणांचा बचाव पथकांमार्फत शोध सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दुपारी दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करत गावकऱयांचे सांत्वन केले. सरकार पुनर्वसन व जल व्यवस्थापन आराखडा तयार करणार असल्याची माहितीही दिली.
Advertisements
दरड दुर्घट�